छत्रपती संभाजीनगर : दिनांक 23 सप्टेंबर 2023
प्रतिनिधी: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी परतीचा पाऊस परत आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण झाल्याचे दिसून येत आहे
ठिकठिकाणी पाऊस झाल्यामुळे पिके हातातून गेली असली तरी आता पिण्याच्या पाण्यासाठी साठा चांगला होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पावसाचा अंदाज घेता सध्या पाणी अभावी पिके करपली गेली होती परंतु सध्या हातात असलेले पीक बाजरी तूर कपाशी मका सोयाबीन या पिकांची सध्या पाणी अभावी खूपच नुकसान झालेले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळच असलेल्या थंड हवेचे ठिकाण असलेल्या व देवी गिरीजा माता देवस्थान हिकाणी जाण्यासाठी रस्त्याची अचानक झाल्लेल्ल्या पावसामुळे दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे.

अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली परंतु आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
More Stories
पक्षी ‘पाकोळी’ पक्षास निसर्गमित्राने दिले जीवनदान असंख्य पक्षांना दिले जीवनदान; सेवेतून मिळतो आनंद – देविदास थोरात
संवेदनशील प्रकरणात निष्काळजीपणा भोवला? तामिळनाडूत तीन IPS अधिकारी निलंबित
‘सावंगी ते मिटमिटा १२ किमी ग्रीनफिल्ड रिंग रोड’ प्रकल्प पुन्हा मार्गी लागावा, यासाठी विभागीय आयुक्त साहेबांना सविस्तर निवेदन