सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३
छत्रपती शिवाजी महाराजानंतर प्रथमच मराठा समाज एकत्र येऊन शांततेने घडविला इतिहास..!
विशेषज्ञांच्या अभ्यासानुसार जेव्हा-जेव्हा मराठा समाज एकत्र आला तेव्हा तेव्हा इतिहास घडविलेला आहे. कुठलीही शरीरयष्टी व राजकारणाची पार्श्वभूमी नसलेला साधारण मराठी माणूस “मनोज जरांगे पाटील” या साधारण व्यतीमत्वाने जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहावे असे कार्य करून विश्वविक्रम घडवून आणलेला आहे. मराठा समाज सर्व स्तरामध्ये पांगलेला असतांनाही त्याला एकत्र आणणे व शांततेने मोर्चे काढून विरत जाहीर सभेपर्यंत कार्यक्रम घेणे हे अश्यक्य अशी गोष्ट आहे.
More Stories
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत वेरूळ येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!
🔥 अवकाळी पावसाने गंगापूर तालुक्यात हाहाकार; शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी केली नुकसानीची पाहणी 🔥
🔥 मोदी-फडणवीस सरकारची जनतेला मोठी भेट! ☀️