
Khultabad Tahasil Office
दि.२४ ऑगस्ट २०२३
महाविकास आघाडी आंदोलन इशारा..!
२८ ते २९ दिवस झाले पिकांना पाणी नाही पिकांनी माना टाकल्या; पिके सुकून गेले शेतकऱ्यांचा जो खर्च होण्याचा होता तो होऊन गेला त्यामुळे आज पाऊस पडलाही तरी शेतकऱ्यांच्या हातात पिक हाती लागणार नाही; म्हणून खुलताबाद तालुका दुष्काळी जाहीर करावा. तसेच अतिवृष्टी चे पैसे खुलताबाद तालुक्याला ,मिळाले नाही ते तालुक्याला पूर्णपणे मिळाले पाहिजे..! मागच्या वर्षी ईतर तालुक्यांना पिक विमा मिळाला खुलताबाद तालुक्याला पिक विमा मिळाला नाही; तो मिळाला पाहिजे..! यावर्षी गंगापूर – खुलताबाद – वैजापूर – औरंगाबाद हे २५% दुष्काळात आले; आमचा खुलताबाद तालुका ५०% दुष्काळात जाहीर करावा..!
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस