
Khultabad Tahasil Office
दि.२४ ऑगस्ट २०२३
महाविकास आघाडी आंदोलन इशारा..!
२८ ते २९ दिवस झाले पिकांना पाणी नाही पिकांनी माना टाकल्या; पिके सुकून गेले शेतकऱ्यांचा जो खर्च होण्याचा होता तो होऊन गेला त्यामुळे आज पाऊस पडलाही तरी शेतकऱ्यांच्या हातात पिक हाती लागणार नाही; म्हणून खुलताबाद तालुका दुष्काळी जाहीर करावा. तसेच अतिवृष्टी चे पैसे खुलताबाद तालुक्याला ,मिळाले नाही ते तालुक्याला पूर्णपणे मिळाले पाहिजे..! मागच्या वर्षी ईतर तालुक्यांना पिक विमा मिळाला खुलताबाद तालुक्याला पिक विमा मिळाला नाही; तो मिळाला पाहिजे..! यावर्षी गंगापूर – खुलताबाद – वैजापूर – औरंगाबाद हे २५% दुष्काळात आले; आमचा खुलताबाद तालुका ५०% दुष्काळात जाहीर करावा..!
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन