खुलताबाद : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळविण्यासाठी जो लढा उभा केलेला आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आम्ही मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत आमच्या गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केलेली आहे असे कानडगाव-महमदपूर येथील तरुणांनी तहसील व पोलीस प्रशासनास पत्राद्वारे कळविले आहे.
आमचा लढा फक्त आरक्षण मिळविण्यासाठी असून आता आम्ही आरक्षण मिले पर्यंत मागे हटणार नाही व प्रशासनाकडून आमच्या आरक्षणासाठी तत्काळ हालचाली करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने करण्यात येईल असे येथील नागरिकांनी कळविले.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस