दिनांक : ०६ नोव्हेंबर २०२३
खुल्ताबाद तालूका भारत राष्ट्र समिती तसेच संतोष भाऊ माने यांच्या वतीने तहसील कार्यालय खुल्ताबाद येथे तहसीलदार स्वरुपजी कंकाळ साहेबांना खुल्ताबाद तालुका दुष्काळातुन वगळल्या बद्दल निवेदन देवुन शासन दरबारी पाठपुरावा करुन दुष्काळ ग्रस्त तालुक्यात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी अशोक आबा खोसरे सतिशदादा खोसरे शाईनाथ भाऊ मातकर क्रुष्णा दवंडे उपसरपंच खिर्डी मच्छिंद्र हारदे सरअनिल लेकुरवाळे गजानन दारकोंडे अशोक वाघ ओम वाघ आकाश बडगे सह भारत राष्ट्र समिती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस