दिनांक : ०६ नोव्हेंबर २०२३
खुल्ताबाद तालूका भारत राष्ट्र समिती तसेच संतोष भाऊ माने यांच्या वतीने तहसील कार्यालय खुल्ताबाद येथे तहसीलदार स्वरुपजी कंकाळ साहेबांना खुल्ताबाद तालुका दुष्काळातुन वगळल्या बद्दल निवेदन देवुन शासन दरबारी पाठपुरावा करुन दुष्काळ ग्रस्त तालुक्यात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी अशोक आबा खोसरे सतिशदादा खोसरे शाईनाथ भाऊ मातकर क्रुष्णा दवंडे उपसरपंच खिर्डी मच्छिंद्र हारदे सरअनिल लेकुरवाळे गजानन दारकोंडे अशोक वाघ ओम वाघ आकाश बडगे सह भारत राष्ट्र समिती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन